Welcome to INDDIV – your daily source for real stories, breaking news, social awareness, public issues, community events, politics, education, sports, and inspirational updates from India. 🇮🇳
We bring you ground reports, viral updates, local coverage, public reactions, cultural programs, social campaigns, interviews, and trending stories with fast and reliable updates.
🎥 On this channel, you will find: • Latest News & Headlines
* Mumbai & Maharashtra Updates
* Social Awareness Videos
* Political & Public Issue Coverage
* Community Events & Programs
* Sports & Youth Activities
* Educational & Inspirational Content
* Viral & Trending Stories
Our mission is to inform, inspire, and connect people through authentic and impactful content.
👉 Subscribe to INDDIV and stay connected with the voice of the people.
📌 For business inquiries & collaborations:
[alamrizvi@gmail.com]
#INDDIV #News #IndiaNews #MumbaiNews #BreakingNews #SocialAwareness #YouthVoice #TrendingNews #CommunityNews


INDDIV

جنت البقیع کی تعمیر کے لیے احتجاج ہمارا مذہبی فریضہ۔ مولانا کلب جواد
جنت البقیع کی مظلومیت پوری دنیا تک پہنچنا چاہیے ۔ مولانا محبوب مہدی عابدی

ممبئی: حضرت امام محمد باقر علیہ السلام کی شہادت کی مناسبت سے البقیع آرگنائزیشن شکاگو امریکہ کی جانب سے زوم کے ذریعے ایک انٹرنیشنل کانفرنس مولانا کلب جواد نقوی امام جمعہ لکھنو کی صدارت میں برگزار کی گئی۔کانفرنس کا آغاز کرتے ہوئے شہر پونا مہاراشٹرا سے مولانا اسلم رضوی نے فرمایا کہ جنت البقیع کی تعمیر کے لیے احتجاج ہمارا ایمانی فریضہ ہے ہم اگر محب اہل بیت ہیں تو بقیع میں ٹوٹی ہوئی قبروں پر خوبصورت روضوں کی تعمیر کے لیے ہر اعتبار سے کوشش کرنا چاہیے نتیجے پر ہماری نگاہ نہیں ہونا چاہیے جو لوگ بقیع کے لیے احتجاج کر رہے ہیں وہ یہ جان لیں کہ جب جنت میں بقیع کے مدفونین کے سامنے جائیں گے تو یقینا یہ ہستیاں ہمیں داد و تحسین سے نوازتے ہوئے کہیں گی مرحبا، شاباش تم نے ہماری قبروں پر روضوں کی تعمیر کے لیے کوشش کی تھی تو اس وقت جو ہماری کیفیت ہوگی ، جو خوشی ہوگی اسے الفاظ کے ذریعے بیان نہیں کیا جا سکتا ۔
افتاب شریعت علی جناب مولانا سید کلب جواد نقوی نے جنت البقیع کی تعمیر کے لیے فرمایا کہ بقیع کی تعمیر کے لیے احتجاج ہمارا مذہبی فریضہ ہے ہندوستان کے بزرگ عالم نے اپنی اہم تقریر جاری رکھتے ہوئے فرمایا کہ جنت البقیع کی تعمیر کے لیے تمام مسلمان آگے آئیں کیونکہ یہ مسئلہ صرف مسلمانوں کے ایک مسلک کا نہیں ہے اگر تمام مسلمان متفق ہو کر اس تحریک کا ساتھ دیں تو سعودی حکومت روضہ تعمیر کرنے پر مجبور ہو جائے گی میرے جد امجد مرحوم و مغفور عالی جناب مولانا کلب حسین صاحب طاب ثراہ نے بقیع کی تعمیر کے لیے ہندوستان میں سب سے پہلا احتجاج کیا تھا جو آج بھی جاری و ساری ہے۔ہندوستان کی راجدھانی دہلی سے جناب ذوالفقار احمد چھمن نے اپنی دلکش تقریر میں فرمایا کہ ہم نے سعودی حکومت کے خلاف بقیع کی تعمیر کے لیے جو احتجاج کیا ہے اس کا اثر مجھ پر یہ ہوا کہ بھارت کی انٹیلیجنس نے مجھے بتایا کہ آپ حج کرنے کے لیے سعودی نہ جائیے چھمن بھائی نے اپنی تقریر جاری رکھتے ہوئے فرمایا کہ مجھے حج نہ کرنے کا افسوس ضرور ہے لیکن یہ سوچ کر دل مطمئن بھی ہے کہ ایک مقدس تحریک کا میں بھی حصہ ہوں اور اس کی سزا مجھے اس طرح سے دی جا رہی ہے۔عروس البلاد ممبئی سے ایک محترم شخصیت جناب سید فخر الحسن رضوی نے فرمایا کہ افسوس اس بات کا ہے کہ بہت سے لوگ جو محبت اہل بیت ع کا دم بھرتے ہیں اج بھی بقیع کی تحریک سے دور ہیں جنت البقیع کے لیے ہماری تحریک سالوں سے شروع ہے اور جب تک وہاں روضہ تعمیر نہیں ہوگا ہماری تحریک اسی طرح سے جاری رہے گی ہمیں سعودی حکومت روضہ تعمیر کرنے کی صرف اجازت دے دے ہمیں سعودی کے نجس پیسوں کی ضرورت نہیں ہے ہم اپنے پاکیزہ پیسوں سے روضوں کی تعمیر خود کریں گے۔شہر حیدراباد دکن سے جنت البقیع کی تحریک سے جڑے ہوئے ایک فعال رکن جناب رضا علی سہیل نے مختصر تقریر میں ان لوگوں کے لیے دعائیں کیں جو اس تحریک سے جڑے ہوئے ہیں آپ نے یہ بھی فرمایا کہ البقیع آرگنائزیشن کی جانب سے اس سال پوسٹل اسٹیمپ بھی جاری کیا گیا جو ایک نہایت اہم کام ہے آپ نے بقیع کے سلسلے میں دو اشعار بھی پڑھے ۔ ہمارے حال پر نظر کرم سرکار فرمائیں :- کہیں ایسا نہ ہو دل میں تمنا لے کے مر جائیں :- اسی امید پر تھامے ہوئے ہیں آس کی ڈوری :- بقیع تعمیر ہو اور اس کے ہم مزدور کہلائیں۔بقیع آرگنائزیشن کے ایک فعال اور نہایت ہی مخلص رکن جناب سید سلمان رضوی نے ا اپنی مختصر تقریر میں بقیع آرگنائزیشن کی تحریک کا ذکر کیا اور اس کے اغراض و مقاصد کو بیان کیا خاص کر ایس این این چینل کا شکریہ ادا کیا جو مسلسل اس تحریک کو آگے بڑھا رہا ہے۔
امریکہ شکاگو سے البقیع آرگنائزیشن کے کوارڈینیٹر اور فعال رکن جناب شہریار رضوی نے اس تحریک کے سلسلے میں نہایت ہی مفید باتیں بیان کیں اور فرمایا کہ بقیع کی تعمیر کے لیے جو تحریک جاری ہے اس کے تقریبا 18 پروجیکٹ ہیں ، احتجاج ان میں سے صرف ایک پروجیکٹ ہے ان اٹھارہ پروجیکٹ میں صرف ایک پروجیکٹ کی طرف مومنین کی توجہ مبذول کرانا چاہتا ہوں اور وہ یہ ہے کہ وادی السلام میں ایک جگہ ہے جو امام صادق علیہ السلام اور امام زمانہ علیہ السلام سے منسوب ہے وہاں ہمارا ارادہ ہے کہ جنت البقیع کے روضے کی ایک شبیہ بنائی جائے اس پروجیکٹ میں دنیا کے تمام مومنین مالی امداد کر کے شرکت کر سکتے ہیں۔
البقیع آرگنائزیشن کے روح رواں، مفسر قران کریم عالی جناب مولانا سید محبوب مہدی عابدی نجفی نے تمام مقررین و ناظرین کا شکریہ ادا کرتے ہوئے فرمایا کہ جنت البقیع کی مظلومیت پوری دنیا تک پہنچنا چاہیے آپ نے فرمایا کہ بقیع کی تحریک کو ہمیں اس طرح عام کرنا چاہیے کہ گاؤں گاؤں ، قریہ قریہ ، شہر شہر یہ تحریک پہنچ جائے اگرچہ اس سلسلے میں کافی کام ہوا ہے لیکن ہمیں اس سے زیادہ کام کرنے کی ضرورت ہے آپ نے اظہار افسوس کرتے ہوئے یہ بھی فرمایا کہ بقیع کے روضوں کے انہدام کو سو سال مکمل ہو گئے ہیں لیکن ابھی تک روضوں کی تعمیر نہیں ہو سکی ہے۔
ایس این این چینل کے ایڈیٹر ان چیف مولانا علی عباس وفا نے حسب دستور قدیم اس کانفرنس کی نظامت کی بالاخر یہ نہایت ہی کامیاب کانفرنس اختتام تک پہنچی۔
اخر میں یہ بھی بیان کر دوں کہ اج کی اس کانفرنس کی یہ خاص بات تھی کہ جو لوگ جنت البقیع کے لیے مسلسل تحریک کو جاری رکھے ہوئے ہیں ان کے سربراہوں کو اس کانفرنس میں شامل کیا گیا ہے۔

2 days ago | [YT] | 4

INDDIV

कधीकाळी याचकाच्या भूमिकेत असलेल्या भारताची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार
'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन

जो देश कधी याचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळायचा तो देश मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळात आत्मनिर्भर भारत म्हणून जगाच्या पाठीवर स्वाभिमानाने उभा असलेला पहावयास मिळत आहे. एखाद्या देशाचा अभिमान आणि आत्माभिमान जागृत करून एक मोठे परिवर्तन कसे घडवले जाऊ शकते ते गेल्या बारा वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले. या काळात मोदींनी या देशाचा असा भक्कम पाया रचला आहे की यापुढे सातत्याने त्यावरच्या इमारतीवर मजलेच चढत आपण पुढेच जाणार. आता पाठीमागे जाण्याचे काहीच कारण नाही. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली ही प्रगती थक्क करणारी आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी काढले. रविंद्र नाट्य मंदिर येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगल प्रभात लोढा, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आ. योगेश सागर, आ. निरंजन डावखरे, राजेश पांडे, आ. संजय कुटे आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ. अमित साटम आदी मान्यवर उपस्थित होते.
नरेंद्र मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला मंगळवारी एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेषांकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील गेल्या 12 वर्षांतील देशाचा विकासप्रवास, महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि विविध क्षेत्रांतील कामगिरीचा सविस्तर लेखाजोखा मांडण्यात आला आहे.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेऊन उद्या बारा वर्षे पूर्ण होतील. या कालावधीत गरिबांना घर, शौचालय उपलब्ध करून देणे असा गरीब केंद्रित कारभार झाला. त्यामुळे दहा वर्षांमध्ये भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल संयुक्त राष्ट्राने आपल्या अहवालात कौतुक केले. अर्थव्यवस्था म्हणून भारताने केलेली प्रगती थक्क करणारी आहे. भारताचा जीडीपी 2013-14 साली 103 लाख कोटी होता, तो जीडीपी आज 357 लाख कोटीपर्यंत पोहोचलाय. म्हणजे दहा वर्षांमध्ये आपला जीडीपी तिपटीने वाढला आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर साधारणपणे 2013 -14 मध्ये जो जीडीपी 13 लाख कोटींचा होता तो आता 54 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची ही वाढ मोदींनी देशाच्या अर्थकारणात आणलेल्या बदलामुळे शक्य झाली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
युपीएच्या सरकारमध्ये मानसिकता अशी होती की आम्ही लोकांसाठी योजना तयार करू आणि जे काही आहे ते अनुदानाच्या स्वरूपात लोकांना देऊन त्याच्यावर लोकांनी जगले पाहिजे. आम्ही नवीन संधी निर्माण करणार नाही, आम्ही देशाच्या विकासावर, देशामध्ये पायाभूत सुविधा तयार करण्यावर कोणताही खर्च करणार नाही. लोकांना आपल्यावर अवलंबित करून अनुदानप्रणित अर्थव्यवस्था त्या काळात तयार झाली होती आणि त्याचा परिणाम असा झाला की हळूहळू अर्थव्यवस्थेच्या ताणामुळे आपण संधी निर्माण करू शकलो नाही. म्हणून मोदींनी अर्थव्यवस्था तयार केली की ज्यात गुंतवणुकीच्या माध्यमातून संधी तयार होतील. त्या संधीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था विस्तारित होऊन देशाच्या तिजोरीत पैसा येईल आणि आलेल्या पैशाच्या उपयोग करताना गरीब कल्याणाचा अजेंडा चालवून देशातली गरिबी दूर करून त्याला आपल्या पायावर उभा करण्याचे काम देशातील सरकार करेल. आज आपण जगातली चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो. लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था होऊ. हा जो काही विस्तार आहे हा केवळ घोषणांनी झालेला नाही. त्याच्या पाठीमागे एक मोठी विस्तृत धोरण आणि विकासाचा कार्यक्रम पंतप्रधानांनी उभा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला वेगळी दिशा कशी देता येईल, जगासमोर भारत देश सर्वश्रेष्ठ म्हणून नावारूपाला कसा येईल या दृष्टिकोनातून जे करता येऊ शकते ते ते करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण देशभरात भ्रष्टाचाराविरोधात एक जनआंदोलन उभे केले. देशात या काळात पारदर्शक कारभार कसा होईल याची दखल घेतली आणि पार्लमेंट टू पंचायत या सगळ्या व्यवस्थेकडे त्यांनी लक्ष दिले. त्यांच्यामुळे समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या योजना जात आहेत. त्यांच्या असंख्य योजना एका पुस्तकात मांडता येणार नाहीत इतक्या त्या व्यापक आहेत. स्वच्छ भारत योजनेपासून एलपीजी लाभार्थ्यांना लाभ सोडून देण्याचे आवाहन करत तो लाभ त्यांनी देशाला मिळवून दिला हे क्रांतिकारी आहे.

3 days ago | [YT] | 3

INDDIV

# **ملت کے سنگین حالات میں وکلاء کا کردار کلیدی، بے گناہ قیدیوں کی قانونی امداد وقت کی اہم ضرورت: قانونی کانفرنس میں مقررین کا اظہارِ خیال**

ممبئی :انوسینٹ نیٹورک کے زیرِ اہتمام 'وکلاء کی نشست' کے عنوان سے ایک اہم اور معتبر قانونی سیمینار کا انعقاد جشن پیلیس ، آکولہ میں کیا گیا، جس میں ملک کے موجودہ حالات، وکلاء کی ذمہ داریوں اور بے گناہ قیدیوں کی قانونی امداد جیسے حساس موضوعات پر تفصیلی تبادلہ خیال کیا گیا۔ اس پروگرام میں قانونی برادری کی کئی نامور شخصیات، دانشوروں ، صحافیوں اور سماجی کارکنان نے شرکت کی۔
پروگرام کا باقاعدہ آغاز حافظ منوّر کی تلاوتِ کلامِ پاک اور ترجمہ سے ہوا، جس کے بعد برادر حنظلہ نے ایک پرکشش اور روح پرور ترانہ پیش کیا۔
افتتاحی کلمات پیش کرتے ہوئے ایڈووکیٹ صلاح الدین نے پروگرام کی غرض و غایت پر روشنی ڈالی اور 'انوسینٹ نیٹ ورک' (Innocent Network) کا تعارف پیش کیا۔ انہوں نے واضح کیا کہ موجودہ دور میں مظلوموں کو بروقت قانونی مدد فراہم کرنا اور ان کے حقوق کے لیے آواز اٹھانا کتنا ضروری ہو چکا ہے۔
موجودہ حالات اور وکلاء کے کردار پر گفتگو کرتے ہوئے ایڈووکیٹ شہزاد عثمان اور جناب ابراہیم ہربٹ ایڈووکیٹ نے اپنے خیالات کا اظہار کیا۔ مقررین نے اس بات پر زور دیا کہ آج کے چیلنجنگ دور میں وکلاء محض ایک پیشہ ور نہیں بلکہ معاشرے کی اصلاح اور انصاف کی بالادستی کے محافظ ہیں۔ ایڈووکیٹ دھننجے پٹیل ایڈوکیٹج اورنگ آباد ہائی کورٹ نے 'موجودہ حالات اور وکیل' کے موضوع پر خطاب کرتے ہوئے کہا کہ عدالتی نظام میں سچائی کو برقرار رکھنے کے لیے وکلاء کو مزید فعال اور متحد ہونا پڑے گا۔
پروگرام کے کلیدی مقرر، انوسینت نیٹورک کے بانی ڈاکٹر واحد شیخ نے 'بے گناہ قیدیوں اور وکلاء کی اہمیت' پر انتہائی مدلل اور فکر انگیز تقریر کی۔ انہوں نے جیلوں میں بند بے گناہ افراد کی تکالیف کا ذکر کرتے ہوئے کہا کہ ایسے مظلوموں کو سلاخوں سے باہر نکالنے اور انہیں انصاف دلانے میں حساس اور مخلص وکلاء کا کردار سب سے اہم ہوتا ہے۔ انہوں نے 20 نکاتی ایجنڈا پیش گیا اور امید ظاہر کی کہ وکلاء ان تجاویز مات پر غور کریں گے ۔ واحد شیخ آکولہ اور پوسد میں انوسنس نیٹورک کا چیپٹر شروع کرنے کو ہیں ۔
انہوں نے قانونی برادری سے اپیل کی کہ وہ ایسے معاملات میں آگے آئیں۔
پروگرام کے آخری حصے میں ایک انٹرایکٹو 'سوال و جواب' کا سیشن منعقد ہوا، جس میں شرکاء نے موجودہ چیلنجز اور قانونی باریکیوں سے متعلق اہم سوالات کیے اور مقررین نے ان کے تسلی بخش جوابات دیے۔
نشست کا اختتام کلماتِ تشکر، عشائیہ اور ملک و ملت کی امن و سلامتی کی دعا کے ساتھ ہوا۔

3 days ago | [YT] | 2

INDDIV

पीतमपुरा प्रकरण : विधायक कर्नैल सिंह की भड़काऊ गतिविधियों के खिलाफ जमीयत उलेमा-ए-हिंद का प्रतिनिधिमंडल एसीपी से मिला

नई दिल्ली:जमीयत उलेमा-ए-हिंद के अध्यक्ष मौलाना महमूद मदनी के निर्देश पर संगठन के महासचिव मौलाना मोहम्मद हकीमुद्दीन कासमी के नेतृत्व में एक प्रतिनिधिमंडल ने आज रानी बाग थाने में एसीपी मंगोलपुरी श्री मुरारी लाल से मुलाकात कर पीतमपुरा (शकूर बस्ती) स्थित रामलीला ग्राउंड के निकट हाल ही में उत्पन्न विवाद और तोड़फोड़ की घटना के संबंध में एक विस्तृत ज्ञापन सौंपा। इस दौरान संबंधित थाना प्रभारी (एसएचओ) भी मौजूद रहे।
प्रतिनिधिमंडल ने स्थानीय विधायक कर्नैल सिंह द्वारा दिए गए भड़काऊ बयानों, सांप्रदायिक तनाव पैदा करने वाली गतिविधियों तथा कानून को अपने हाथ में लेकर की गई कार्रवाई की कड़ी निंदा करते हुए दिल्ली पुलिस से तत्काल और निष्पक्ष कानूनी कार्रवाई की मांग की। प्रतिनिधिमंडल ने पुलिस अधिकारियों को वीडियो रिकॉर्डिंग, मीडिया रिपोर्ट्स और सोशल मीडिया सामग्री सहित कई महत्वपूर्ण साक्ष्य भी सौंपे।
ज्ञापन में स्पष्ट किया गया कि विधायक कर्नैल सिंह द्वारा यह दावा करना कि गिराया गया ढांचा या दीवार किसी मस्जिद अथवा मदरसे का हिस्सा था, पूरी तरह निराधार और भ्रामक है। उक्त ढांचा न तो मस्जिद का हिस्सा था और न ही मदरसे का, बल्कि इसे जानबूझकर सांप्रदायिक भावनाएं भड़काने और जनता को गुमराह करने के उद्देश्य से इस रूप में प्रस्तुत किया गया।
ज्ञापन में आगे कहा गया कि विधायक कर्नैल सिंह ने न केवल कानून को अपने हाथ में लेकर दीवार गिराने की कार्रवाई की, बल्कि लगातार भड़काऊ और नफरत फैलाने वाले बयान भी दिए, जिन्हें राष्ट्रीय मीडिया संस्थानों द्वारा प्रसारित किया गया और जो सोशल मीडिया पर व्यापक रूप से वायरल हुए। स्वयं विधायक ने इन वीडियो और समाचारों को अपने फेसबुक अकाउंट पर साझा करते हुए इसे अपनी “उपलब्धि” के रूप में प्रस्तुत किया। एक वीडियो में उन्होंने कथित रूप से कहा कि “यहां न मदरसा चलने दिया जाएगा और न मस्जिद।”
जमीयत उलेमा-ए-हिंद ने गहरी चिंता व्यक्त करते हुए कहा कि इस प्रकार की बयानबाज़ी और गतिविधियों ने क्षेत्र में भय, असुरक्षा और सांप्रदायिक तनाव का माहौल पैदा कर दिया है तथा कानून-व्यवस्था की स्थिति को प्रभावित किया है। ज्ञापन में कहा गया कि एक निर्वाचित जनप्रतिनिधि द्वारा नारेबाज़ी करती भीड़ के बीच तोड़फोड़ की कार्रवाई करना और एक विशेष धार्मिक समुदाय को निशाना बनाना खुली उकसावेबाज़ी तथा नफरत फैलाने के समान है, जो भविष्य में अराजकता और कानून हाथ में लेने की प्रवृत्ति को बढ़ावा दे सकता है।
प्रतिनिधिमंडल ने दिल्ली पुलिस से मांग की कि विधायक कर्नैल सिंह के खिलाफ भारतीय दंड संहिता की धाराओं 153A, 153B, 295A, 505 तथा अन्य संबंधित धाराओं के तहत तत्काल एफआईआर दर्ज की जाए। साथ ही, गिराए गए ढांचे की प्रकृति और स्वामित्व की निष्पक्ष एवं समयबद्ध जांच कर सच्चाई जनता के सामने लाई जाए। इसके अतिरिक्त मस्जिद में आने वाले नमाज़ियों की सुरक्षा सुनिश्चित करने और क्षेत्र में शांति बनाए रखने हेतु पर्याप्त पुलिस व्यवस्था की मांग भी की गई।
ज्ञापन में यह भी कहा गया कि किसी भी व्यक्ति को, चाहे वह किसी भी राजनीतिक पद या प्रभाव का धारक हो, कानून को अपने हाथ में लेने की अनुमति नहीं दी जानी चाहिए। सभी नागरिकों के संवैधानिक अधिकारों की रक्षा और देश की सांप्रदायिक एकता एवं सामाजिक सौहार्द को हर हाल में सुरक्षित रखना प्रशासन की जिम्मेदारी है।
प्रतिनिधिमंडल में जमीयत उलेमा दिल्ली के महासचिव मौलाना आफताब आलम सिद्दीकी, उपाध्यक्ष मौलाना मुफ्ती खलील कासमी, कारी मोहम्मद आरिफ कासमी, नाज़िम तंजीम हाफिज मोहम्मद यूसुफ अल-आजमी, केंद्रीय कार्यालय से मुफ्ती ज़ाकिर हुसैन कासमी तथा स्थानीय जिम्मेदारों में मौलाना जमशेद (इमाम, मस्जिद नूर-उल-हुदा, पीतमपुरा) और डॉ. मोहम्मद यूसुफ शामिल थे।

3 days ago | [YT] | 3

INDDIV

सुवर्णकार समाज की न्यायसंगत मांगों पर सरकार सकारात्मक भूमिका निभाए – सुधीर सागवेकर

मुंबई: मुंबई मराठी पत्रकार संघ में आज संयुक्त ज्ञातीबंधव सुवर्णकार समाज की ओर से एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस अवसर पर संस्था के अध्यक्ष सुधीर गंगाराम सागवेकर सहित समाज के कई मान्यवर उपस्थित थे।
पत्रकारों और मीडिया प्रतिनिधियों से संवाद करते हुए सुधीर सागवेकर ने सुवर्णकार समाज की न्यायसंगत मांगों तथा भविष्य की रचनात्मक दिशा पर विस्तार से अपनी भूमिका रखी। उन्होंने कहा कि वर्ष 1965 से 2026 तक के लगभग 60 वर्षों में महाराष्ट्र के पारंपरिक सुवर्णकार समाज ने अनेक आर्थिक, सामाजिक और व्यावसायिक चुनौतियों का सामना करते हुए अपनी परंपरा को जीवित रखा है। बदलती आर्थिक परिस्थितियों में सुवर्णकार समाज के उद्योग, रोजगार और सुरक्षा से जुड़े मुद्दों पर सरकार को गंभीरता से ध्यान देने की आवश्यकता है।
पत्रकार परिषद में रखी गई प्रमुख मांगों में शासकीय योजनाओं, पीएम विश्वकर्मा योजना और संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडल के माध्यम से सुवर्णकार कारीगरों और लघु उद्यमियों को बिना गारंटी, कम ब्याज दर और सरल प्रक्रिया वाले ऋण उपलब्ध कराने की मांग की गई। साथ ही असंगठित क्षेत्र में कार्यरत लाखों कारीगरों को भविष्य निधि (EPF), कर्मचारी राज्य बीमा (ESIC) तथा पेंशन योजनाओं का लाभ देकर सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करने की भी मांग की गई।
जोखिमपूर्ण और कौशल आधारित कार्य करने वाले असंगठित सुवर्णकार कारीगरों एवं वैल्यूअर्स के लिए विशेष समूह बीमा योजना लागू करने की मांग भी की गई। इसके अलावा आर्थिक कठिनाइयों के कारण पारंपरिक व्यवसाय छोड़ चुके कारीगर परिवारों के विद्यार्थियों को छात्रवृत्ति, छात्रावास सुविधा तथा कौशल विकास प्रशिक्षण उपलब्ध कराने की आवश्यकता पर जोर दिया गया।
राज्य के कारीगरों को आधुनिक तकनीक, डिजाइन सुविधा और बाजार उपलब्ध कराने के उद्देश्य से “संयुक्त सोनार गोल्ड एंड सिल्वर क्लस्टर” को सरकारी मान्यता और आर्थिक सहायता देने की अपेक्षा भी व्यक्त की गई।
HUID प्रणाली के बारे में जानकारी देते हुए सागवेकर ने कहा कि BIS Care App के माध्यम से ग्राहकों को आभूषणों की शुद्धता और हॉलमार्किंग संबंधी संपूर्ण जानकारी पारदर्शी रूप से उपलब्ध हो रही है, जिससे ग्राहकों का विश्वास और मजबूत हुआ है।
इसके अलावा भारतीय न्याय संहिता (BNS) की धारा 317 के संदर्भ में सरकार द्वारा स्पष्ट दिशा-निर्देश जारी कर वैध कारोबार करने वाले ईमानदार सुवर्णकार व्यापारियों को कानूनी संरक्षण देने की मांग भी की गई।
सुधीर सागवेकर ने कहा, “भूतकाल की कमियों पर चर्चा करने के बजाय हमारा ध्यान भविष्य की रचनात्मक दिशा पर है। यदि सरकार का सकारात्मक सहयोग मिला, तो सुवर्णकार समाज आत्मनिर्भर बनकर ‘मेक इन महाराष्ट्र’ अभियान में महत्वपूर्ण योगदान देगा।”
इस अवसर पर पारंपरिक उद्योगों से जुड़े मुद्दों पर मीडिया से निष्पक्ष और तथ्यात्मक रिपोर्टिंग कर समाज जागरूकता बढ़ाने का भी आग्रह किया गया।

3 days ago | [YT] | 3

INDDIV

حیدرآباد میں شیعہ نیشنل اسلامک کویز مقابلہ کا انعقاد
مہاراشٹر سے خدیجہ زہرا بنت جعفر علی نے ساتویں پوذیشن حاصل کیا
مولانا علی عباس وفا کو انکی خدمات پر ایوارڈ اور شال پوشی
ممبی۔ عبادت خانہ حسینی حیدرآباد میں 6 وای اے ایم شیعہ نیشنل اسلامک کویز مقابلہ2026 کامیابی کے ساتھ منعقد ہوا جس میں 28 اسٹیٹ سے طلباء علماء اور مومنین نے کثیر تعداد میں شرکت کی یہ روح پرور پروگرام اسلامی تعلیمات اور اہلبیت ع کی معرفت کو فروغ دینے کے مقصد سے منعقد کیا گیا اس سال کا کویز مقابلہ نہج البلاغہ پر مبنی تھا جو امیر المومنین حضرت علی ابن ابی طالب ع کے خطبات خطوط اور اقوال کا عظیم مجموعہ ہے
شرکاء نے نہج البلاغہ کی تعلیمات حکمت اور اقدار کے حوالے سے غیر معمولی علم کا مظاہرہ کیا جس سے نہج البلاغہ کو عام کرنے اور اقوال امیر المومنین حضرت علی ابنی ابی طالب ع پچوں کی رہنمای کا بہترین ذریعہ بنا
کلام امیر المومنین حضرت علی ع کی ترویج اور نیی نسل کو نہج البلاغہ کےنوروانی مفاہیم سے جوڑنے کی یہ کوشش یقینا لایق صد تحسین ہے۔
پورے ہندوستان سے بہترین اور ہونہار بچوں کا سلیکٹ ہوکر آنااور پھر ان کے مابین ایک شفاف اور کڑا امتحانی مقابلہ کرانا یام شیعہ ٹی وی کے چیرمین جناب ہاشم صاحب کی انتھک محنت بہترین حکمت عملی اور خلوص نیت کا منھ بولتا ثبوت ہے
خاص طور پر مقابلے کے اختتام پر شفافیت کے ساتھ 5 بچوں کا انتخاب جس میں 4 بچوں کو ایران وعراق کی زیارت کا مقدس سفر اور ایک بچی کو اسکالر شپ دی گیی یہ نہ صرف بچوں کی حوصلہ افزائی کا باعث ہے بلکہ یہ مستقبل میں انکے حوصلوں بلند کرنے کا بہترین ذریعہ بنے گا
مہاراشٹر ممبی سے جناب مولانا علی عباس وفا صاحب چیرمین ایس این این چینل 3 سالوں سے اس سے جڑے ہیں اور ہمیشہ ممبرا تھانہ کی نمایندگی اس پروگرام میں ہوتی ہے اس سال ممبرا میں 4 بچوں نے 600 میں سے 600 نمبر حاصل کیا 80 بچوں بچیوں نے شرکت کی بعد میں چاروں کے درمیان دوبارہ امتحان لیا گیا جس میں خدیجہ زہرا بنت جعفر علی نے ممبرا تھانہ مہاراشٹر کا نام روشن کیا اور حیدرآباد میں ساتویں پوذیشن حاصل کی
علماء اور بچیوں بچوں کے ساتھ آیے والدین کا ذمہ داروں نے بہترین خدمت کی اس پروگرام میں کیی معزز شخصیات نے شرکت کی کشمیر کے ایم پی آغا روح اللہ خواجہ غریب نواز کے گدی نشین حضرت مولانا سرور چشتی اور مولانا یعسوب عباس صاحب کے علاوہ کثیر تعداد میں علماء معززین شامل تھے

1 week ago | [YT] | 7

INDDIV

*प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये 'वॉर्ड बाल संरक्षण समिती' स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण*

शाळा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांचे लैंगिक शोषण / अत्याचार, छेडछाड व तत्सम प्रकार काही वेळा आढळून येतात. हे गैरप्रकार रोखण्यासाठी, कायद्याच्या अंमलबजावणीला अधिक बळकटी मिळावी म्हणून महानगरपालिकेच्या वतीने देखील काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. या उपाययोजनांचे स्वरूप शिक्षण विभागाने सादर करावे, असे निर्देश मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी दिले आहेत.

दरम्यान, प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती आणि मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये 'वॉर्ड बाल संरक्षण समिती' स्थापन करण्यासाठी लवकरच धोरण आखून त्याचा आराखडा महापौरांकडे सादर करण्यात येईल, असे शिक्षण समितीच्या अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर यांनी यावेळी आश्वस्त केले.

शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा, लैंगिक अत्याचार आणि शोषण यापासून त्यांचे संरक्षण, लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (Protection of Children from Sexual Offences Act) ची अंमलबजावणी, तत्सम गुन्हे रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करणे यासह विविध मुद्द्यांबाबत आमदार श्रीमती चित्राताई वाघ यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनात आज (दिनांक १९ मे २०२६) भेट घेतली. त्यावेळी महापौरांनी हे निर्देश दिले.

या बैठकीस महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री. गणेश खणकर, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, सी आणि डी प्रभाग समिती अध्यक्ष श्री. आकाश पुरोहित, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी श्रीमती सुजाता खरे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार श्रीमती चित्राताई वाघ म्हणाल्या की, विद्यार्थ्यांची सुरक्षा ही कोणत्याही शिक्षण व्यवस्थेची खरी प्रतिष्ठा असते. विद्यार्थी सुरक्षा या क्षेत्रात मागील अनेक वर्षे मी कार्यरत आहे. शाळा व्यवस्थापन, पालक, समाजातील संबंधित घटक यांच्यासोबत प्रशासनाने देखील एकत्रित कार्य केले तर बालकांचे शोषण आणि त्यांच्यावरील अत्याचार रोखणे शक्य आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा अस्तित्वात असला तरी त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, त्याला सहाय्यकारी अशा उपाययोजना प्रशासनाने कराव्यात, अशी मागणी आमदार श्रीमती वाघ यांनी केली. त्याबाबतचे निवेदन देखील आमदार श्रीमती वाघ यांनी महापौर श्रीमती तावडे यांना सादर केले.

या निवेदनात नमूद केलेल्या ठळक मागण्या पुढीलप्रमाणे -

१) सर्व शाळांमध्ये चाइल्ड प्रोटेक्शन पॉलिसी सक्तीची करण्यात यावी.
२) प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती (child safety committee) स्थापन करून तिचे नियमित निरीक्षण करण्यात यावे. तसेच मुंबई महानगरातील सर्व २२७ प्रभागांमध्ये वॉर्ड बाल संरक्षण समिती तत्काळ स्थापन करण्यात यावी.
३) शाळांमधील सर्व शिक्षक, कर्मचारी, बस चालक, मदतनीस यांची पोलीस पडताळणी करावी आणि त्यांची पार्श्वभूमी जाणून घेणे अनिवार्य करण्यात यावे.
४) शाळेच्या परिसरात, बसमध्ये, प्रवेशद्वारांवर आणि संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्यांचे नियमित ऑडिट करण्यात यावे.
५) पोक्सो कायदा, चांगल्या आणि वाईट स्पर्शातील फरक (good touch - bad touch), सायबर सुरक्षा आणि बाल हक्क याबाबत विद्यार्थ्यांमध्ये नियमित जनजागृती करण्यात यावी.
६) सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण अनिवार्य करण्यात यावे.
७) शाळांमध्ये महिला सुरक्षा अधिकारी किंवा समुपदेशक नियुक्त करण्यात यावेत.
८) विद्यार्थ्यांकडून तक्रारी स्वीकारण्यासाठी गोपनीय अशा तक्रारपेटी (complaint box) आणि हेल्पलाइन प्रणाली तयार करण्यात यावी.
९) पोक्सो गुन्ह्यांची माहिती लपविणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
१०) शाळांचे नियमित सुरक्षा ऑडिट करून दोषी संस्थांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात यावी.
११) पीडित विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, मानसोपचार आणि कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यात यावी.
१२) शाळा, पालक, पोलीस आणि प्रशासन यांच्यात समन्वय वाढवून बालसुरक्षा विषयक विशेष अभियान राबविण्यात यावे.
१३) प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थी सुरक्षा संनियंत्रण कक्ष (स्कूल चाईल्ड सेफ्टी मॉनिटरिंग सेल) स्थापन करण्यात यावे.
१४) शाळांमध्ये आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली आणि हेल्पलाइन क्रमांक हे सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी लावणे सक्तीचे करण्यात यावे.
***

1 week ago | [YT] | 4

INDDIV

*नीट पेपरफुटी प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद साधत जनजागृती मोहीम*

*भाजप सरकारच्या संरक्षणाखालीच पेपरफुटीचे रॅकेट फोफावल्याचा आरोप*

मुंबई:मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली आज मुंबई युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई मेट्रोमधून प्रवास करत नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या पेपरफुटी रॅकेटविरोधात संताप व्यक्त करत भाजप सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.
मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांपर्यंत पोहोचत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नीट पेपरफुटी संदर्भातील सविस्तर माहिती असलेली पत्रके वाटली. या पत्रकांमध्ये देशभरात उघड झालेल्या विविध पेपरफुटी प्रकरणांची माहिती, अटक करण्यात आलेल्या आरोपींची पार्श्वभूमी, तसेच पेपरफुटी रॅकेट आणि सत्ताधारी भाजपाशी संबंधित व्यक्तींमधील संबंध यांचा उल्लेख करण्यात आला होता. “पेपरफुटी ही केवळ परीक्षा व्यवस्थेतील चूक नसून ही संघटित भ्रष्ट व्यवस्थेची देण आहे,” असा आरोप यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला. या मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी प्रवाशांशी संवाद साधत लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरणाऱ्या या घोटाळ्यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाल्याचे सांगितले. “विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करून परीक्षा देतात, मात्र सत्ताधाऱ्यांच्या संरक्षणाखाली पेपर विकले जात असतील तर सामान्य विद्यार्थ्यांनी न्याय कुठे मागायचा?” असा सवाल युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला.
युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या परीक्षेची पेपरफुटी होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर, पालकांची स्वप्ने आणि विद्यार्थ्यांची अनेक वर्षांची मेहनत एका भ्रष्ट रॅकेटमुळे उद्ध्वस्त होत आहे. देशातील तरुणाईला न्याय देण्यात भाजप सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. पेपरफुटीतील अनेक आरोपी भाजपाशी संबंधित असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात ज्या संस्थांमध्ये काही आरोपी कार्यरत होते त्या संस्थांचेदेखील भाजपाशी संबंध असल्याची चर्चा आहे. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्यामुळेच अशा घटना सातत्याने घडत आहेत.” चार विद्यार्थ्यांनी आतापर्यंत NEET परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केल्या आहेत या सरकारी हत्या आहेत. याला जबाबदार शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अद्याप राजीनामा दिला नाही.
त्या पुढे म्हणाल्या की, “देशातील प्रत्येक स्पर्धा परीक्षेभोवती भ्रष्टाचाराचे जाळे निर्माण झाले आहे. बेरोजगारीने आधीच त्रस्त असलेल्या तरुणांच्या भविष्याशी हा क्रूर खेळ सुरू आहे. सरकार विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरत आहे. युवक काँग्रेस या अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील. दोषींवर कठोर कारवाई, पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहील.”
युवक काँग्रेसच्या या जनजागृती मोहिमेला मेट्रो प्रवाशांनीही प्रतिसाद देत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या जनजागृती मोहिमेत युवक काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

1 week ago | [YT] | 4

INDDIV

*शहरी कामगारांच्या सन्मान, सुरक्षा आणि न्यायासाठी युवक काँग्रेसचा लढा*

*“शहरी कामगार न्याय अभियान” व “मुंबईचा हक्क” अभियानाची मुंबई युवक काँग्रेसकडून घोषणा*

मुंबई:देशाची आर्थिक राजधानी मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केला.

मुंबई काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत झीनत शबरीन, युवक काँग्रेसचे प्रभारी पुनित सिंह परिया व युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या हस्ते “शहरी कामगार न्याय अभियानाची” सुरुवात केली. तसेच “मुंबईचा हक्क” अभियानांतर्गत मुंबईतील भ्रष्ट आणि निष्क्रिय व्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशाराही दिला.

यावेळी बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, शहर उभं करणाऱ्या कामगारांना आजही किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, आरोग्य सुविधा, कायदेशीर संरक्षण आणि सन्मान मिळत नाही. नवीन कामगार कायद्यात घरेलू कामगार, गिग वर्कर्स आणि असंघटित क्षेत्रातील अनेक घटकांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे.

कायद्याने बंदी असूनही आजही गटार आणि सेप्टिक टँक साफ करताना सफाई कामगारांचे मृत्यू होत आहेत. त्यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. कामावर मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबांना न्याय आणि नुकसानभरपाई मिळत नाही. मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग पूर्णपणे बंद करून सर्व स्वच्छता कामगारांना कायम सरकारी नोकरी, आरोग्य विमा आणि सामाजिक सुरक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

आजही अनेक घरकामगार महिलांना वेगळी लिफ्ट, वेगळे गेट, वेगळे शौचालय अशा आधुनिक अस्पृश्यतेचा सामना करावा लागत असून त्यांना किमान वेतन, साप्ताहिक सुट्टी, मातृत्व लाभ आणि कायदेशीर संरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे, अशी खंत व्यक्त करत झीनत शबरीन यांनी घरकामगारांसाठी स्वतंत्र कायदा, किमान ₹१०० प्रति तास वेतन, आरोग्य विमा, पेन्शन आणि भेदभावाविरोधात कठोर कायद्याची मागणी केली. तसेच ऑटो आणि रिक्षा चालकांना ॲप कंपन्यांकडून होणारी लूट, पोलिसांकडून केला जाणार छळ, आर्थिक भुर्दंड यासह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ, विमा, पेन्शन, गॅस सबसिडी आणि ॲप कमिशनवर मर्यादा घातली पाहिजे. फेरीवाल्यांवर प्रशासनाकडून सुरु असलेल्या कारवाईवर जोरदार टीका करत “सौंदर्याकरणाच्या नावाखाली गरीबांचा रोजगार उद्ध्वस्त केला जात आहे. जप्ती, हप्तेखोरी आणि पोलिसांच्या त्रासामुळे लाखो फेरीवाले असुरक्षित झाले आहेत,” स्ट्रीट वेंडर्स ॲक्टची कठोर अंमलबजावणी, वेंडिंग झोन, व्यवसाय प्रमाणपत्र आणि महिला विक्रेत्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

त्या पुढे म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिकेकडे हजारो कोटी रुपयांचे बजेट असूनही मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्ते, पूरमुक्त शहर, स्वच्छ हवा, सक्षम सार्वजनिक वाहतूक आणि दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत नाहीत. “ट्रिपल इंजिन सरकार”च्या काळात मुंबईत राहणे, काम करणे आणि श्वास घेणेही कठीण झाले आहे. पूर नियंत्रण, गाळ उपसा, नालेसफाई, ड्रेनेज प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु आहे. रस्त्यांवर सुरु असलेली विविध कामे, मोठे बांधकाम प्रकल्प आणि धुळीमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत आहेत. हवेची गुणवत्ता सातत्याने ढासळत आहे. तसेच लोकल ट्रेन, बेस्ट बस सेवा, महापालिका रुग्णालयातील सेवा कोलमडल्या आहेत. सत्ताधा-यांच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचे फक्त हाल सुरु आहेत.

“हे अभियान केवळ आंदोलन नाही, तर शहर उभं करणाऱ्या कामगारांच्या सन्मान, समानता आणि संविधानिक हक्कांसाठीचा व्यापक संघर्ष आहे. मुंबईकरांचा अंतर्गत सन्मानाने जगण्याचा हक्क धोक्यात आला असून युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून नागरिकांचा आवाज बुलंद करेल,” असे सांगत सर्व शहरी कामगार व मुंबईकरांनी ९८११८६७४७४ या मोबाईल क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन झीनत शबरीन आणि पुनित सिंह परिया यांनी केले आहे.

1 week ago | [YT] | 2

INDDIV

Senior Citizen Businessman Akhtar Hasan Rizvi Maintains Innocence in Bandra Property Matter

Mumbai:Veteran businessman has strongly maintained his innocence in connection with an ongoing inquiry related to a disputed property in Bandra (West), Mumbai, describing the matter as a long-standing civil property dispute rather than a criminal case.
During proceedings before the Sessions Court for Greater Bombay, Rizvi’s legal team argued that no FIR has yet been registered and emphasized that the 84-year-old businessman has cooperated with authorities through his advocates by submitting documents and clarifications whenever required.
The defence informed the court that Rizvi had neither gained financially from the disputed transaction nor caused wrongful loss to anyone. Lawyers further stated that upon learning about disputed land record entries, Rizvi himself cooperated in removing his company’s name from the records to avoid unnecessary controversy.
Rizvi’s counsel also highlighted his advanced age and serious medical conditions, including heart disease and hypertension, arguing that custodial interrogation was unnecessary and would adversely affect his health and reputation.
Importantly, even the intervenor in the matter reportedly informed the court that he had no objection to anticipatory bail being granted to Rizvi.
The defence maintained that if any irregularities existed in historical property documents, they may have been linked to former employees associated with the company decades ago, and not directly to Rizvi himself.
While the court ultimately declined to grant anticipatory bail at this preliminary stage due to pending proceedings ( before the Mumbai high which is writ petition filed by Rizvi ), legal observers noted that the order does not amount to a finding of guilt and that the matter remains under inquiry.
Supporters of Rizvi describe him as a respected senior businessman who has expressed willingness to cooperate with lawful investigation procedures while pursuing legal remedies through the courts.

1 week ago | [YT] | 2